Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 189

वाचवाल तर वाचाल!

$
0
0

कुठे पूल तुटतो, कुठे इमारत कोसळते...पाणी साचून शहरात नद्या वाहतात...लोकलची गर्दी, वाढतं प्रदूषण...रस्त्यांवरील खड्ड्यांना तर सीमाच नाही...आम्हा मुंबईकरांचं जगणं बेहाल करून टाकलंय. सांगा, आम्ही जगायचं कसं? असा सवाल तरुणाईनं 'युवा कट्टा'वर विचारला आहे. मुंबईनगरीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कुणी याकडे लक्ष देणार आहे का? या सोनेरी शहराला वाचवण्यासाठी आत्ताच ठोस उपाययोजना कराल आणि मुंबापुरीला वाचवाल तरच तुम्ही-आम्ही वाचू, अन्यथा काही खरं नाही. महापालिका, प्रशासन यंत्रणा, नेतेमंडळी आणि मुंबईकरांनाही नागरिकांनाही यासाठी जबाबदारीनं काम करावं लागेल असं तरुणाईनं म्हटलं आहे...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 189

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>